Archive
Search results
-
अद्भुत आहे! भारतीय नव वर्षाची संकल्पना | Interesting points to ponder over about Indian new year celebrations
२०७३ वर्षापूर्वी भारतात एक अत्यंत धार्मिक राजा होऊन गेला.तेंव्हा पासून हि काल गणना त्यांच्या नावावरून सुरु झाली,म्हणून हे नूतन वर्ष विक्रम संवत २०७४.। विक्रम राजापुर्वी श्रीकृष्णाच्या नांवावरून वर्षगणना होत होती, त्यानुसार हे ५११९ वर्ष आहे. भारतातील नव व ... -
इंडिया टूडे सभा
१६ मार्च २०१३ दिल्ली, भारत ज्ञान हे कालातीत आहे! सूर्य हा प्राचीन आहे, पण सूर्याचे किरण आजसुद्धा ताजेतवाने आहेत. ते जुने अथवा शिळे किरण नाहीयेत. तसेच पाण्याचेसुद्धा आहे. गंगा नदी ही इतकी प्राचीन आहे, पण आजसुद्धा तिचे पाणी तितकेच निर्मळ आहे. त्याचप्रमाणे, ... -
Ajam Nirvikalpam Lyrics with Meaning
अजं निर्विकल्पं निराकारमेकं । निरानंद मानंद मद्वैत पूर्णं । परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं । परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥ जगत्कारणं कारणज्ञानरूपं । सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं । जगद्व्यापिनं विश्ववंद्यं सुरॆशं । परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥ गुणातीतमानं चि ... -
श्री कृष्ण जन्माष्टमीचे रहस्य | Krishna Janmashtami in Marathi
आपल्या पौराणिक कथांचे सौंदर्य हे आहे की, त्या विशिष्ट स्थळ आणि काळामध्ये बंदिस्त नाहीत. रामायण, महाभारत आणि तत्सम कथा हे निव्वळ पूर्वी घडलेल्या घटना नाहीत तर त्या तुमच्या आमच्या जीवनात सातत्याने घडणारे प्रसंग आहेत. या कथांचा मतितार्थ ‘ शाश्वत ‘ आहे. कृष् ... -
पूर्णत्त्वाचे आयुष्य जगा (Getting high on life Marathi)
श्री श्री रवी शंकर ‘आनंद शोधणे’ हे मानवी स्वभावाचे मूळ वैशिष्ट्य आहे. आनंद प्राप्तीसाठी माणसे काय काय करतात, पाहिले तर खूपच चमत्कारिक आहे आणि ती यादी लांबलचक आणि कधीही न संपणारी आहे. वास्तविकपणे आनंद आपल्या मध्येच असतो, मात्र तो आपण बाहेर शोधत असतो. पंचें ... -
श्री श्री रविशंकर यांचे भाषांतरित ज्ञान सूत्र (Sri Sri wisdom quotes in Marathi)
"जोपर्यंत हे लक्षात येत नाही कि मैत्रीभाव, करुणा आणि ध्यान करणे हा आपला स्वभाव आहे, तो पर्यंत ह्या सगळ्यांचा सराव करत राहणे आवश्यक आहे"| ... -
नातेसंबंधांची गुरुकिल्ली (Key to relationships in Marathi)
श्री श्री रविशंकर: नाती ही तुमच्या मनाचे सामर्थ्य बनू शकतात किंवा कमजोरी. जर मन खंबीर असेल तर नाती म्हणजे देवाची देणगी होऊ शकतात पण जर मन कमकुवत असेल आणि आपल्या ताब्यात नसेल तर नाती म्हणजे बंधन वाटू शकतात. तुम्हाला स्वत:ला कसे बघायला आवडेल? आनंदी आणि खळाळ ... -
श्रद्धा असणे (Keeping the faith in Marathi)
श्री श्री रविशंकर: जीवनात विकासाच्या दिशेने वाटचाल करताना तीन गोष्टींवर श्रद्धा असावी लागते. समाजाच्या भलेपणावर आणि देवावर. तरीपण नुकत्याच केदारनाथावर ओढवलेल्या प्रसंगात अनेकांना प्राण गमवावे लागले. हे बघितल्यावर प्रश्न पडतो की ‘देव खरंच अस्तित्वात आहे क ... -
मंत्राचा जप (नामस्मरण) करण्याचे महत्व काय आहे? (Importance of mantras in Marathi)
प्रश्न: मंत्राचा जप (नामस्मरण) करण्याचे महत्व काय आहे? श्री श्री: जेव्हा कुणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहते तेंव्हा तुम्हाला कसे वाटते? जर कुणी तुम्हाला म्हटले की ‘तुम्ही गाढव आहात’ तर तुम्हाला कसे वाटते? त्याने तुम्हाला काय होते? त्याने काय निर्माण होत ... -
संवेदनशीलता आणि संवेदनक्षमता यात योग्य समतोल ठेवा. (Balance sensitivity and sensibility in Marathi)
श्री श्री रविशंकर: तुमच्यामध्ये एक विशिष्ठ साधेपणा असतो. आपणा सर्वांनाच ती निरागसता आणि साधेपणा आपल्याला जन्मत:च मिळालेला आहे. मोठे होत असताना कुठेतरी आपण तो हरवला आहे. आपण जसे मोठे होत गेलो तसे हसायचे बंद केले, स्वाभाविक राहायचे बंद केले, साधे, सरळ राहाय ...